अगोदर तो मनापासुन बोलायचा आणि आता गरजेनुसार बोलतो..
हजार वेळा mobile चेक करुन काय फायदा समोरच्याला आपल्याशी बोलायचे नसेल तर......
ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, कारण नाते तोडणे सोपे आहे, पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे…
कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते, तर हे तुटणारे नाते, मी कुणाशी जोडलेच नसते…
मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल, तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे…
तू कशी का माझ्यापासून दूर गेली.. आयुष्याची साथ क्षणात सोडून दिली.. पोळले तेच क्षण मग अखेरचे सोबतीचे... व्रण आता साहत मनाने जगण्याची उमेद हरपली..
अगोदर तो मनापासुन बोलायचा आणि आता गरजेनुसार बोलतो..
हजार वेळा mobile चेक करुन काय फायदा समोरच्याला आपल्याशी बोलायचे नसेल तर......
ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, कारण नाते तोडणे सोपे आहे, पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे…
कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते, तर हे तुटणारे नाते, मी कुणाशी जोडलेच नसते…
मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल, तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे…
तू कशी का माझ्यापासून दूर गेली.. आयुष्याची साथ क्षणात सोडून दिली.. पोळले तेच क्षण मग अखेरचे सोबतीचे... व्रण आता साहत मनाने जगण्याची उमेद हरपली..