जीवनात एकदा तरी “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय “चांगल्या” दिवसांची गरज काळात नाही.
समस्या हि कापसाने भरलेल्या बागासारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला फाटाळतात त्यांनाच वास्तव काळात.
माणसाला स्वत:चा #Photo का काढायला #वेळ लागत नाही, पण स्वत:ची #Image बनवायला #काळ लागतो.
आयुष्यात तीन संघर्ष असतात. 1. जगण्यासाठीचा संघर्ष 2. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष 3. ओळख टीकावाण्यासाठीचा संघर्ष
जीवन”…. चांदन तेच असल तरी रात्र अगदी नवीन आहे…आयुष्य मात्र एकदाच का? हा प्रश्न जरा कठीण आहे…
सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
जीवनात एकदा तरी “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय “चांगल्या” दिवसांची गरज काळात नाही.
समस्या हि कापसाने भरलेल्या बागासारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला फाटाळतात त्यांनाच वास्तव काळात.
माणसाला स्वत:चा #Photo का काढायला #वेळ लागत नाही, पण स्वत:ची #Image बनवायला #काळ लागतो.
आयुष्यात तीन संघर्ष असतात. 1. जगण्यासाठीचा संघर्ष 2. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष 3. ओळख टीकावाण्यासाठीचा संघर्ष
जीवन”…. चांदन तेच असल तरी रात्र अगदी नवीन आहे…आयुष्य मात्र एकदाच का? हा प्रश्न जरा कठीण आहे…
सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.