जर भविष्यात #राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप #कडवट असतो पण त्याच फळ फार #गोड असते.
आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक: वाचलेली पुस्तक आणि दुसरे म्हणजे दोन: भेटलेली मानस.
आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते, कधी मैत्री हवी असते, कधी प्रे हवे असते, प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकालीन असते.
जर तुमच्यात मेहनत करायची हिंमत असेल तर तुम्हाला नशिबावर अवलंबून राण्याची गरज भासत नाही.
#स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून #लहान राहिलेलं कधीची चांगल.
जर भविष्यात #राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप #कडवट असतो पण त्याच फळ फार #गोड असते.
आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक: वाचलेली पुस्तक आणि दुसरे म्हणजे दोन: भेटलेली मानस.
आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते, कधी मैत्री हवी असते, कधी प्रे हवे असते, प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकालीन असते.
जर तुमच्यात मेहनत करायची हिंमत असेल तर तुम्हाला नशिबावर अवलंबून राण्याची गरज भासत नाही.
#स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून #लहान राहिलेलं कधीची चांगल.