जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे. नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे..
खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.
शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी त्यामध्ये जमीन- आसमानाचा फरक असतो. शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं असतात.
जर भविष्यात #राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप #कडवट असतो पण त्याच फळ फार #गोड असते.
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.
जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे. नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे..
खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.
शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी त्यामध्ये जमीन- आसमानाचा फरक असतो. शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं असतात.
जर भविष्यात #राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप #कडवट असतो पण त्याच फळ फार #गोड असते.
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.