प्रत्येक क्षणाचा #आनंद घेऊन जगा. कारण गेलेली #वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल #सांगता येत नाही...
जीवनात अडचणी ज्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकतात.
जीवनात एकदा तरी “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय “चांगल्या” दिवसांची गरज काळात नाही.
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका… स्वत: चांगले व्हा. कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
आयुष्य म्हणजे जे तुमच्यासोबत जे घडते ते 10% आणि उरलेले ९० % त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता त्यानुसार ठरते.
क्रोधाला #लगाम घालण्यासाठी मौनाइतका #उत्तम मार्ग दुसरा नाही..
प्रत्येक क्षणाचा #आनंद घेऊन जगा. कारण गेलेली #वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल #सांगता येत नाही...
जीवनात अडचणी ज्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकतात.
जीवनात एकदा तरी “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय “चांगल्या” दिवसांची गरज काळात नाही.
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका… स्वत: चांगले व्हा. कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
आयुष्य म्हणजे जे तुमच्यासोबत जे घडते ते 10% आणि उरलेले ९० % त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता त्यानुसार ठरते.
क्रोधाला #लगाम घालण्यासाठी मौनाइतका #उत्तम मार्ग दुसरा नाही..