आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते, कधी मैत्री हवी असते, कधी प्रे हवे असते, प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकालीन असते.
जर भविष्यात #राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप #कडवट असतो पण त्याच फळ फार #गोड असते.
माणसाला स्वत:चा #Photo का काढायला #वेळ लागत नाही, पण स्वत:ची #Image बनवायला #काळ लागतो.
खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.
कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते
सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते, कधी मैत्री हवी असते, कधी प्रे हवे असते, प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकालीन असते.
जर भविष्यात #राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप #कडवट असतो पण त्याच फळ फार #गोड असते.
माणसाला स्वत:चा #Photo का काढायला #वेळ लागत नाही, पण स्वत:ची #Image बनवायला #काळ लागतो.
खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.
कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते
सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.