मी प्रत्येकासाठी स्व:ताला सिद्ध नाही करू शकत…. कारण…. मी त्यांच्यासाठी खासच आहे,, ते मला चांगले ओळखतात..
वेळ आल्यावर सगळेच बदलतात पण वेळ कसलीही आली तरी जे बदलत नाहीत, जे आपल्या सोबत असतात तेच खरे आपले सोबती असतात.
जर तुमच्यात मेहनत करायची हिंमत असेल तर तुम्हाला नशिबावर अवलंबून राण्याची गरज भासत नाही.
खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.
माणसाला स्वत:चा #Photo का काढायला #वेळ लागत नाही, पण स्वत:ची #Image बनवायला #काळ लागतो.
जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे. नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे..
मी प्रत्येकासाठी स्व:ताला सिद्ध नाही करू शकत…. कारण…. मी त्यांच्यासाठी खासच आहे,, ते मला चांगले ओळखतात..
वेळ आल्यावर सगळेच बदलतात पण वेळ कसलीही आली तरी जे बदलत नाहीत, जे आपल्या सोबत असतात तेच खरे आपले सोबती असतात.
जर तुमच्यात मेहनत करायची हिंमत असेल तर तुम्हाला नशिबावर अवलंबून राण्याची गरज भासत नाही.
खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.
माणसाला स्वत:चा #Photo का काढायला #वेळ लागत नाही, पण स्वत:ची #Image बनवायला #काळ लागतो.
जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे. नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे..