खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.
जीवन”…. चांदन तेच असल तरी रात्र अगदी नवीन आहे…आयुष्य मात्र एकदाच का? हा प्रश्न जरा कठीण आहे…
जीवनात #वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच #बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट #काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत #लोक सोडून जातील.
शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी त्यामध्ये जमीन- आसमानाचा फरक असतो. शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं असतात.
जीवनात दोनच मित्र कमवा…. एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल. आणि दुसरा “कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.
क्रोधाला #लगाम घालण्यासाठी मौनाइतका #उत्तम मार्ग दुसरा नाही..
खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.
जीवन”…. चांदन तेच असल तरी रात्र अगदी नवीन आहे…आयुष्य मात्र एकदाच का? हा प्रश्न जरा कठीण आहे…
जीवनात #वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच #बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट #काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत #लोक सोडून जातील.
शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी त्यामध्ये जमीन- आसमानाचा फरक असतो. शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं असतात.
जीवनात दोनच मित्र कमवा…. एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल. आणि दुसरा “कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.
क्रोधाला #लगाम घालण्यासाठी मौनाइतका #उत्तम मार्ग दुसरा नाही..