मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.

मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.

Share:

More Like This

#स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून #लहान राहिलेलं कधीची चांगल.

“जीवनात” प्रेम आणि मैत्री अशी दोनाच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळल कि मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम.

जर तुमच्यात मेहनत करायची हिंमत असेल तर तुम्हाला नशिबावर अवलंबून राण्याची गरज भासत नाही.

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते

जीवन म्हणजे काय? कधी स्वत: लाच फोन लाऊन बघा लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांनी वेळ आहे पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत.

#स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून #लहान राहिलेलं कधीची चांगल.

“जीवनात” प्रेम आणि मैत्री अशी दोनाच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळल कि मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम.

जर तुमच्यात मेहनत करायची हिंमत असेल तर तुम्हाला नशिबावर अवलंबून राण्याची गरज भासत नाही.

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते

जीवन म्हणजे काय? कधी स्वत: लाच फोन लाऊन बघा लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांनी वेळ आहे पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत.