मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.

मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.

Share:

More Like This

कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो.. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही.

प्रत्येक क्षणाचा #आनंद घेऊन जगा. कारण गेलेली #वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल #सांगता येत नाही...

वेळ आल्यावर सगळेच बदलतात पण वेळ कसलीही आली तरी जे बदलत नाहीत, जे आपल्या सोबत असतात तेच खरे आपले सोबती असतात.

जीवनात #वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच #बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट #काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत #लोक सोडून जातील.

जीवनात प्रश्नाची चांदी अशी कि, उत्तरानाच प्रश्न पडावे…. मनालाही समाजात नाही मग, रडत बसावे, कि हसत रडावे.

जीवन म्हणजे पत्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते……पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यांवर आपले यश अवलंबून असते.

कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो.. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही.

प्रत्येक क्षणाचा #आनंद घेऊन जगा. कारण गेलेली #वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल #सांगता येत नाही...

वेळ आल्यावर सगळेच बदलतात पण वेळ कसलीही आली तरी जे बदलत नाहीत, जे आपल्या सोबत असतात तेच खरे आपले सोबती असतात.

जीवनात #वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच #बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट #काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत #लोक सोडून जातील.

जीवनात प्रश्नाची चांदी अशी कि, उत्तरानाच प्रश्न पडावे…. मनालाही समाजात नाही मग, रडत बसावे, कि हसत रडावे.

जीवन म्हणजे पत्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते……पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यांवर आपले यश अवलंबून असते.