माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.
मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त, तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे...
आई ही एकमेव स्त्री जी माझा चेहरा पाहण्याआधीपासूनच माझ्यावर प्रेम करते.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते… पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते… तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?
आई-वडिलांचे प्रेम काही केल्या बदलत नाही. बाकी सगळ्यांचे प्रेम वेळेनुसार बदलते.
आयुष्य संपवून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही कारण आयुष्य हे फार सुंदर आहे
माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.
मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त, तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे...
आई ही एकमेव स्त्री जी माझा चेहरा पाहण्याआधीपासूनच माझ्यावर प्रेम करते.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते… पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते… तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?
आई-वडिलांचे प्रेम काही केल्या बदलत नाही. बाकी सगळ्यांचे प्रेम वेळेनुसार बदलते.
आयुष्य संपवून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही कारण आयुष्य हे फार सुंदर आहे