आजकाल जळणारे भरपूर झालेत त्यांना जळू द्या आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत... हे त्यांनाही कळू द्या
मैत्री.. ना सजवायची असते.. ना गाजवायची ..ती तर नुसती रुजवायची असतो. मैत्री असावी मना- मनाची,मैत्री असावी जन्मा- जन्माची मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची मैत्री असावी फक्त 'तुझी आणि माझी'
कसा सोडू, तुझ्यावर प्रेम करणं, तू नशिबात तर नाही, पण हृदयात तर आहे.
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
हरण्याची आवड नाही.. म्हणून तुझ्यासोबत लढलो नाही आयुष्यात परत रडायची इच्छा नव्हती, म्हणून पुन्हा प्रेमात पडलो नाही
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते… पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते… तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?
आजकाल जळणारे भरपूर झालेत त्यांना जळू द्या आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत... हे त्यांनाही कळू द्या
मैत्री.. ना सजवायची असते.. ना गाजवायची ..ती तर नुसती रुजवायची असतो. मैत्री असावी मना- मनाची,मैत्री असावी जन्मा- जन्माची मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची मैत्री असावी फक्त 'तुझी आणि माझी'
कसा सोडू, तुझ्यावर प्रेम करणं, तू नशिबात तर नाही, पण हृदयात तर आहे.
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
हरण्याची आवड नाही.. म्हणून तुझ्यासोबत लढलो नाही आयुष्यात परत रडायची इच्छा नव्हती, म्हणून पुन्हा प्रेमात पडलो नाही
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते… पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते… तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?