फक्त दोन माणसं हवी असतात, एक जो निभाऊ शकेल,आणि दुसरा जो त्याला समजू शकेल.
जीवन आहे तिथे आठवण आहे आठवण आहे तिथे भावना आहे
आई-वडिलांचे प्रेम काही केल्या बदलत नाही. बाकी सगळ्यांचे प्रेम वेळेनुसार बदलते.
आयुष्यात सगळ्यांना जीव लावून पाहिला… पण नंतर कळलं आई-वडिलांशिवाय कोणीच जीव लावू शकत नाही.
आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’
सगळं काही भेटलं आहे तुम्हाला मिळवून, आमचा प्रत्येक दुःख मिटलं आहे तुम्हाला मिळवून, सावरलं आहे आमचं आयुष्य प्रत्येक क्षणासोबत, तुम्हाला माझ्या आयुष्याचा भाग बनवून.
फक्त दोन माणसं हवी असतात, एक जो निभाऊ शकेल,आणि दुसरा जो त्याला समजू शकेल.
जीवन आहे तिथे आठवण आहे आठवण आहे तिथे भावना आहे
आई-वडिलांचे प्रेम काही केल्या बदलत नाही. बाकी सगळ्यांचे प्रेम वेळेनुसार बदलते.
आयुष्यात सगळ्यांना जीव लावून पाहिला… पण नंतर कळलं आई-वडिलांशिवाय कोणीच जीव लावू शकत नाही.
आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’
सगळं काही भेटलं आहे तुम्हाला मिळवून, आमचा प्रत्येक दुःख मिटलं आहे तुम्हाला मिळवून, सावरलं आहे आमचं आयुष्य प्रत्येक क्षणासोबत, तुम्हाला माझ्या आयुष्याचा भाग बनवून.