चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी.... मनाला सुखद गारवा देणारी
सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ, एकदा तरी मला तू, आपले मानून बघ
आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात… यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्वाचे आहे.
काही लोक आयुष्यात असे असतात, मग ते कितीही त्रास देऊ दे, आराम फक्त त्यांच्या जवळच मिळतो.
चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी.... मनाला सुखद गारवा देणारी
सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ, एकदा तरी मला तू, आपले मानून बघ
आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात… यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्वाचे आहे.
काही लोक आयुष्यात असे असतात, मग ते कितीही त्रास देऊ दे, आराम फक्त त्यांच्या जवळच मिळतो.