आई-वडिलांचे प्रेम काही केल्या बदलत नाही. बाकी सगळ्यांचे प्रेम वेळेनुसार बदलते.
आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’
डोळ्यांची सुद्धा काय मजबुरी आहे, पापण्या तिथेच झुकवते जिथे, प्रेम होणं जरुरी आहे.
कसा सोडू, तुझ्यावर प्रेम करणं, तू नशिबात तर नाही, पण हृदयात तर आहे.
आयुष्य संपवून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही कारण आयुष्य हे फार सुंदर आहे
मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव भरुन काढते आयुष्यात...प्रत्येक नात्यांची उणीव
आई-वडिलांचे प्रेम काही केल्या बदलत नाही. बाकी सगळ्यांचे प्रेम वेळेनुसार बदलते.
आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’
डोळ्यांची सुद्धा काय मजबुरी आहे, पापण्या तिथेच झुकवते जिथे, प्रेम होणं जरुरी आहे.
कसा सोडू, तुझ्यावर प्रेम करणं, तू नशिबात तर नाही, पण हृदयात तर आहे.
आयुष्य संपवून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही कारण आयुष्य हे फार सुंदर आहे
मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव भरुन काढते आयुष्यात...प्रत्येक नात्यांची उणीव