खूप सांगायचं होतं,सांगताही आलं असतं, पण आता वेळ निघून गेली, एकट्याला सोड्याचा खेळ, नियतीही खेळून गेली
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
तुला घट्ट मिठीत घेता, प्रेम सुखाचा आभास होतो, म्हणूनच या वेड्या मनाला, तुझ्या भेटीचा ध्यास होतो.
एक खरा जीवनसाथी तोच असतो, जो आपल्या प्रेमाला गमवायला घाबरतो, मग तो किती हि #STRONG असुदे.
काही couples असे असतात जे breakup नंतर best friend बनून राहतात. कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत राहणं जास्त Important असतं.
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी.... मनाला सुखद गारवा देणारी
खूप सांगायचं होतं,सांगताही आलं असतं, पण आता वेळ निघून गेली, एकट्याला सोड्याचा खेळ, नियतीही खेळून गेली
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
तुला घट्ट मिठीत घेता, प्रेम सुखाचा आभास होतो, म्हणूनच या वेड्या मनाला, तुझ्या भेटीचा ध्यास होतो.
एक खरा जीवनसाथी तोच असतो, जो आपल्या प्रेमाला गमवायला घाबरतो, मग तो किती हि #STRONG असुदे.
काही couples असे असतात जे breakup नंतर best friend बनून राहतात. कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत राहणं जास्त Important असतं.
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी.... मनाला सुखद गारवा देणारी