“प्रेमाचे गुंतवून धागे दूर अशी जाऊ नकोस, मला सुध्दा मन आहे हे विसरुन जाऊ नकोस..”
आई-वडिलांचे प्रेम काही केल्या बदलत नाही. बाकी सगळ्यांचे प्रेम वेळेनुसार बदलते.
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
काहीच नको मला तुझ्याकडून, बस फक्त एवढं लक्षात ठेव… तू माझी होतीस, माझी आहेस, आणि माझीच राहशील.
मित्र म्हणजे एक आधार, एक विश्वास,एक आपुलकी, आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली.. तुझ्या रुपाने.. मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,एकदाच बरसून थांबणारी…
नाही आठवण काढली तरी चालेल, पण विसरुन मात्र जाऊ नकोस.
“प्रेमाचे गुंतवून धागे दूर अशी जाऊ नकोस, मला सुध्दा मन आहे हे विसरुन जाऊ नकोस..”
आई-वडिलांचे प्रेम काही केल्या बदलत नाही. बाकी सगळ्यांचे प्रेम वेळेनुसार बदलते.
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
काहीच नको मला तुझ्याकडून, बस फक्त एवढं लक्षात ठेव… तू माझी होतीस, माझी आहेस, आणि माझीच राहशील.
मित्र म्हणजे एक आधार, एक विश्वास,एक आपुलकी, आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली.. तुझ्या रुपाने.. मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,एकदाच बरसून थांबणारी…
नाही आठवण काढली तरी चालेल, पण विसरुन मात्र जाऊ नकोस.