तुला घट्ट मिठीत घेता, प्रेम सुखाचा आभास होतो, म्हणूनच या वेड्या मनाला, तुझ्या भेटीचा ध्यास होतो.
जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती फक्त मैत्री
डोळ्यांची सुद्धा काय मजबुरी आहे, पापण्या तिथेच झुकवते जिथे, प्रेम होणं जरुरी आहे.
आजकाल जळणारे भरपूर झालेत त्यांना जळू द्या आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत... हे त्यांनाही कळू द्या
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.
तुला घट्ट मिठीत घेता, प्रेम सुखाचा आभास होतो, म्हणूनच या वेड्या मनाला, तुझ्या भेटीचा ध्यास होतो.
जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती फक्त मैत्री
डोळ्यांची सुद्धा काय मजबुरी आहे, पापण्या तिथेच झुकवते जिथे, प्रेम होणं जरुरी आहे.
आजकाल जळणारे भरपूर झालेत त्यांना जळू द्या आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत... हे त्यांनाही कळू द्या
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.