काही लोक आयुष्यात असे असतात, मग ते कितीही त्रास देऊ दे, आराम फक्त त्यांच्या जवळच मिळतो.
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी.... मनाला सुखद गारवा देणारी
आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेऊ नका... कारण काही लोकांकडे आई नसते.. तर काही लोकांकडे जेवण
आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’
चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते
काहीच नको मला तुझ्याकडून, बस फक्त एवढं लक्षात ठेव… तू माझी होतीस, माझी आहेस, आणि माझीच राहशील.
काही लोक आयुष्यात असे असतात, मग ते कितीही त्रास देऊ दे, आराम फक्त त्यांच्या जवळच मिळतो.
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी.... मनाला सुखद गारवा देणारी
आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेऊ नका... कारण काही लोकांकडे आई नसते.. तर काही लोकांकडे जेवण
आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’
चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते
काहीच नको मला तुझ्याकडून, बस फक्त एवढं लक्षात ठेव… तू माझी होतीस, माझी आहेस, आणि माझीच राहशील.