जीवन आहे तिथे आठवण आहे आठवण आहे तिथे भावना आहे
कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करु नका कारण माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.
“सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना, शेवटी ठरवले विसरून जायचं तुला, पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…”
माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.
कधी चुकले तर माफ कर आणि रागावले तर समजून सांग कारण नातं टिकवायचं आहे, तोडायचं नाही...
सुगंधाच्या विना फुल अधुरा, चांदणी च्या विना चंद्र अधुरा, मनाच्या विना माणूस अधुरा, जया तुझ्या विना आनंद अधुरा आहे.
जीवन आहे तिथे आठवण आहे आठवण आहे तिथे भावना आहे
कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करु नका कारण माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.
“सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना, शेवटी ठरवले विसरून जायचं तुला, पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…”
माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.
कधी चुकले तर माफ कर आणि रागावले तर समजून सांग कारण नातं टिकवायचं आहे, तोडायचं नाही...
सुगंधाच्या विना फुल अधुरा, चांदणी च्या विना चंद्र अधुरा, मनाच्या विना माणूस अधुरा, जया तुझ्या विना आनंद अधुरा आहे.