चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते
नाही आठवण काढली तरी चालेल, पण विसरुन मात्र जाऊ नकोस.
आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’
मनातल जाणणारी ‘आई’ आणि भविष्य ओळखणारा ‘बाप’या शिवाय मोठा ज्योतिषी कोणीही नाही.
कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करु नका कारण माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.
खूप सांगायचं होतं,सांगताही आलं असतं, पण आता वेळ निघून गेली, एकट्याला सोड्याचा खेळ, नियतीही खेळून गेली
चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते
नाही आठवण काढली तरी चालेल, पण विसरुन मात्र जाऊ नकोस.
आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’
मनातल जाणणारी ‘आई’ आणि भविष्य ओळखणारा ‘बाप’या शिवाय मोठा ज्योतिषी कोणीही नाही.
कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करु नका कारण माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.
खूप सांगायचं होतं,सांगताही आलं असतं, पण आता वेळ निघून गेली, एकट्याला सोड्याचा खेळ, नियतीही खेळून गेली