आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते… पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते… तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?
फक्त दोन माणसं हवी असतात, एक जो निभाऊ शकेल,आणि दुसरा जो त्याला समजू शकेल.
जगातील अनमोल गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपले ‘आईवडील’
मैत्री आणि प्रेमात फरकं एवढाचं की, प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैत्रीने कधी रडवले नाही...
कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करु नका कारण माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.
मनातल जाणणारी ‘आई’ आणि भविष्य ओळखणारा ‘बाप’या शिवाय मोठा ज्योतिषी कोणीही नाही.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते… पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते… तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?
फक्त दोन माणसं हवी असतात, एक जो निभाऊ शकेल,आणि दुसरा जो त्याला समजू शकेल.
जगातील अनमोल गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपले ‘आईवडील’
मैत्री आणि प्रेमात फरकं एवढाचं की, प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैत्रीने कधी रडवले नाही...
कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करु नका कारण माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.
मनातल जाणणारी ‘आई’ आणि भविष्य ओळखणारा ‘बाप’या शिवाय मोठा ज्योतिषी कोणीही नाही.