मैत्री असावी रिमझिम सरी सारखी.... मनाला सुखद गारवा देणारी
सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.
प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस म्हणून जगा.. आणि प्रत्येक दिवशी आयुष्याची नवी सुरुवात करा.
सगळं काही भेटलं आहे तुम्हाला मिळवून, आमचा प्रत्येक दुःख मिटलं आहे तुम्हाला मिळवून, सावरलं आहे आमचं आयुष्य प्रत्येक क्षणासोबत, तुम्हाला माझ्या आयुष्याचा भाग बनवून.
मनातल जाणणारी ‘आई’ आणि भविष्य ओळखणारा ‘बाप’या शिवाय मोठा ज्योतिषी कोणीही नाही.
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी.... मनाला सुखद गारवा देणारी
सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.
प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस म्हणून जगा.. आणि प्रत्येक दिवशी आयुष्याची नवी सुरुवात करा.
सगळं काही भेटलं आहे तुम्हाला मिळवून, आमचा प्रत्येक दुःख मिटलं आहे तुम्हाला मिळवून, सावरलं आहे आमचं आयुष्य प्रत्येक क्षणासोबत, तुम्हाला माझ्या आयुष्याचा भाग बनवून.
मनातल जाणणारी ‘आई’ आणि भविष्य ओळखणारा ‘बाप’या शिवाय मोठा ज्योतिषी कोणीही नाही.