प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस म्हणून जगा.. आणि प्रत्येक दिवशी आयुष्याची नवी सुरुवात करा.
आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’
दोन गोष्टी सोडून मैत्री करा..एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!
सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
“सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना, शेवटी ठरवले विसरून जायचं तुला, पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…”
जेव्हा जगात कुठेही प्रेम आहे.. असे म्हणतात अशावेळी मी हसतो आणि आईची आठवण करतो
प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस म्हणून जगा.. आणि प्रत्येक दिवशी आयुष्याची नवी सुरुवात करा.
आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’
दोन गोष्टी सोडून मैत्री करा..एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!
सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
“सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना, शेवटी ठरवले विसरून जायचं तुला, पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…”
जेव्हा जगात कुठेही प्रेम आहे.. असे म्हणतात अशावेळी मी हसतो आणि आईची आठवण करतो