माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.
दोन गोष्टी सोडून मैत्री करा..एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!
मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त, तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे...
आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे तुझ्यासाठी खूप मित्र असतील पण माझ्यासाठी फक्त तू आहे...
आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.
दोन गोष्टी सोडून मैत्री करा..एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!
मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त, तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे...
आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे तुझ्यासाठी खूप मित्र असतील पण माझ्यासाठी फक्त तू आहे...
आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी