प्रेमात एकदा खाल्ला धोका आता प्रेमात पडायची इच्छाच नाही आता जीवनात फक्त जास्त आणि हसवत राहायचं आता परत रडायची इच्छाच नाही…
रुसवन आणि मनवनं हा जीवनाचा एकाच भाग आहे. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या. तात्पुरतं रुसा, पण मनात आदर आणि प्रेम कायम ठेवा.
त्यांची जेव्हा मर्जी असते, तेव्हा ते आमच्या सोबत बोलतात, आमचं वेडेपण तर बघा आम्ही तर पूर्ण दिवस, त्यांच्या मर्जीची वाट बघत असतो.
”प्रेम”: सखे हातात हात घेशील जेव्हा भीती तुला कसलीच नसेल… अंधारातला काजवाही तेव्हा सुर्यापेख्सा प्रखर असेल.
जीवापाड प्रेम केल्यावर कळत कि, प्रेम म्हणजे काय असत. तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल, त्याच्यावर अगदी शेवट पर्यंत करा…
प्रेमात पडण ‘नको रे बाबा’ अस सारेच म्हणतात!! तरीही आयुष्यात एकदा तरी सगळेच प्रेमात पडतात!!
प्रेमात एकदा खाल्ला धोका आता प्रेमात पडायची इच्छाच नाही आता जीवनात फक्त जास्त आणि हसवत राहायचं आता परत रडायची इच्छाच नाही…
रुसवन आणि मनवनं हा जीवनाचा एकाच भाग आहे. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या. तात्पुरतं रुसा, पण मनात आदर आणि प्रेम कायम ठेवा.
त्यांची जेव्हा मर्जी असते, तेव्हा ते आमच्या सोबत बोलतात, आमचं वेडेपण तर बघा आम्ही तर पूर्ण दिवस, त्यांच्या मर्जीची वाट बघत असतो.
”प्रेम”: सखे हातात हात घेशील जेव्हा भीती तुला कसलीच नसेल… अंधारातला काजवाही तेव्हा सुर्यापेख्सा प्रखर असेल.
जीवापाड प्रेम केल्यावर कळत कि, प्रेम म्हणजे काय असत. तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल, त्याच्यावर अगदी शेवट पर्यंत करा…
प्रेमात पडण ‘नको रे बाबा’ अस सारेच म्हणतात!! तरीही आयुष्यात एकदा तरी सगळेच प्रेमात पडतात!!