माणूस कधीच एवढं खोट बोल्ला नसता, जर "बायकांनी" एवढे प्रश्न विचार नसते तर.
मी जर गोलगप्पा असतो तर, कमीत कमी मला बघून मुलींच्या तोंडात पाणी तर आलं असतं.
जगातलं सर्वात मजबूत नातं म्हणजे माझं आणि माझं phone चं.
जिंदगी राहिलीतर साथ देईन मित्रांनो जर, विसरलो तर समजून घ्या कि माझं लग्न झालंय.
दहावी पास झालो कि असं वाटायचं कि खूप शिकलो, पण आत्ता कळतंय कि दहावी मार्कशिट फक्त जन्म तारीख साठी काम येते.
जर तुम्हाला स्वतःहा पेक्षा दुसऱ्याची "काळजी" वाटत असेल, तर समजून घ्या तुमचे "वाईट दिवस" सुरु होणार आहे.
माणूस कधीच एवढं खोट बोल्ला नसता, जर "बायकांनी" एवढे प्रश्न विचार नसते तर.
मी जर गोलगप्पा असतो तर, कमीत कमी मला बघून मुलींच्या तोंडात पाणी तर आलं असतं.
जगातलं सर्वात मजबूत नातं म्हणजे माझं आणि माझं phone चं.
जिंदगी राहिलीतर साथ देईन मित्रांनो जर, विसरलो तर समजून घ्या कि माझं लग्न झालंय.
दहावी पास झालो कि असं वाटायचं कि खूप शिकलो, पण आत्ता कळतंय कि दहावी मार्कशिट फक्त जन्म तारीख साठी काम येते.
जर तुम्हाला स्वतःहा पेक्षा दुसऱ्याची "काळजी" वाटत असेल, तर समजून घ्या तुमचे "वाईट दिवस" सुरु होणार आहे.