लोक खरं प्रेम विसरून जातात आणि मला तिच खोट प्रेम विसरता येत नाहीये.
तु सोडून गेलीस मला तरी, मी वाट पाहणार.. अखेरच्या श्वासापर्यंत, फक्त तुझा अन, तुझाच राहणार…
समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला, तर असे समजू नको की, मी किती मूर्ख होती, तर असा विचार कर की, माझा तुझ्यावर किती विश्वास होता…
एक वेळेस प्रेम नाही केलं तरी चालेल, पण खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्र करु नका.?
अगोदर तो मनापासुन बोलायचा आणि आता गरजेनुसार बोलतो..
असे नको ग ... रुसू सखे माझ्यावरी, चुकून डोळा लागला .. बोलत असता कुशीवरी. बोल ना ग आता... झोप गेली लांब तीरावरी, बोलली नाहीस की ... नाही करमत मझला तुझ्यापरी..
लोक खरं प्रेम विसरून जातात आणि मला तिच खोट प्रेम विसरता येत नाहीये.
तु सोडून गेलीस मला तरी, मी वाट पाहणार.. अखेरच्या श्वासापर्यंत, फक्त तुझा अन, तुझाच राहणार…
समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला, तर असे समजू नको की, मी किती मूर्ख होती, तर असा विचार कर की, माझा तुझ्यावर किती विश्वास होता…
एक वेळेस प्रेम नाही केलं तरी चालेल, पण खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्र करु नका.?
अगोदर तो मनापासुन बोलायचा आणि आता गरजेनुसार बोलतो..
असे नको ग ... रुसू सखे माझ्यावरी, चुकून डोळा लागला .. बोलत असता कुशीवरी. बोल ना ग आता... झोप गेली लांब तीरावरी, बोलली नाहीस की ... नाही करमत मझला तुझ्यापरी..