नेहमीच आनंद मिळेल असे नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागते, कितीही अहंकारी असाल तरीही, प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते…

नेहमीच आनंद मिळेल असे नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागते, कितीही अहंकारी असाल तरीही, प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते…

Share:

More Like This

तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!! तुझ्याविना जगणं असह्य आहे., पण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!! खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं... सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं...

जी माणसे प्रेमाची कदर करतात त्यांना कधीच प्रेम मिळत नाही पण जे प्रेमाला timepass समजतात त्यांनाच खर प्रेम करणारी व्यक्ती भेटते...

काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत ..... कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम तरी झाली असती ..

प्रेमात एकदा खाल्ला धोका, आता प्रेमात पडायची इच्छाच नाही, आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय, आता परत रडायची इच्छाच नाही…

एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची अंतिम इच्छा . : : : मी जेव्हा मरीन तेव्हा माझी अशी इच्छा आहे कि माझं रक्त तिला दान करण्यात यावं म्हणजे तेव्हा तरी माझं रक्त तिच्या हृदयात जाईल . कि ज्या हृदयापर्यंत मी कधीच पोहचू शकलो नाही

अनेक जण भेटतात, खूप जण आपल्याला जवळ घेतात, आणि दुरावतातही, अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही, सुर्यास्ता नंतर स्वतःची सावलीही दूर जाते, शेवटी आपण एकटेच असतो, आणि सोबत असतात फक्त आठवणी…

तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!! तुझ्याविना जगणं असह्य आहे., पण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!! खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं... सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं...

जी माणसे प्रेमाची कदर करतात त्यांना कधीच प्रेम मिळत नाही पण जे प्रेमाला timepass समजतात त्यांनाच खर प्रेम करणारी व्यक्ती भेटते...

काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत ..... कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम तरी झाली असती ..

प्रेमात एकदा खाल्ला धोका, आता प्रेमात पडायची इच्छाच नाही, आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय, आता परत रडायची इच्छाच नाही…

एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची अंतिम इच्छा . : : : मी जेव्हा मरीन तेव्हा माझी अशी इच्छा आहे कि माझं रक्त तिला दान करण्यात यावं म्हणजे तेव्हा तरी माझं रक्त तिच्या हृदयात जाईल . कि ज्या हृदयापर्यंत मी कधीच पोहचू शकलो नाही

अनेक जण भेटतात, खूप जण आपल्याला जवळ घेतात, आणि दुरावतातही, अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही, सुर्यास्ता नंतर स्वतःची सावलीही दूर जाते, शेवटी आपण एकटेच असतो, आणि सोबत असतात फक्त आठवणी…