एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…
कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते, तर हे तुटणारे नाते, मी कुणाशी जोडलेच नसते…
त्या व्यक्तीला कधी बोलू नका मला वेळ दे, जर तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात महत्वाचे असाल तर नक्की तुम्हाला वेळ देईल.
मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि.. एक दिवस तू परत येशील…
एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो ,, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात ,, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते .....
आयुष्यात रडन्यासाठी माझ्या कड़े खूप काही गोष्टी आहेत पण हसन्या साठी फक्त तु आहेस जर तूच सोडून गेलीस तर. मि हसायच कस
एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…
कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते, तर हे तुटणारे नाते, मी कुणाशी जोडलेच नसते…
त्या व्यक्तीला कधी बोलू नका मला वेळ दे, जर तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात महत्वाचे असाल तर नक्की तुम्हाला वेळ देईल.
मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि.. एक दिवस तू परत येशील…
एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो ,, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात ,, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते .....
आयुष्यात रडन्यासाठी माझ्या कड़े खूप काही गोष्टी आहेत पण हसन्या साठी फक्त तु आहेस जर तूच सोडून गेलीस तर. मि हसायच कस