जाऊ दे तिला मला सोडून, दुसऱ्याच्या मिठीमध्ये असेही एवढे प्रेम करून जी माझी नाही होवू शकली, ती दुसऱ्याची तरी कशी होणार…

जाऊ दे तिला मला सोडून, दुसऱ्याच्या मिठीमध्ये असेही एवढे प्रेम करून जी माझी नाही होवू शकली, ती दुसऱ्याची तरी कशी होणार…

Share:

More Like This

जेव्हा तुम्ही प्रेम करता, तेव्हा तुम्ही दुखावले जाता.. जेव्हा तुम्ही दुखावले जाता तेव्हा तुम्ही द्वेष करता.. जेव्हा तुम्ही द्वेष करता, तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता.. जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही मिस करायला लागता.. आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता…

एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची अंतिम इच्छा . : : : मी जेव्हा मरीन तेव्हा माझी अशी इच्छा आहे कि माझं रक्त तिला दान करण्यात यावं म्हणजे तेव्हा तरी माझं रक्त तिच्या हृदयात जाईल . कि ज्या हृदयापर्यंत मी कधीच पोहचू शकलो नाही

“तुझं लग्न झालं आहे” “तरी” “मला तुझी आठवण येणं” “पाप असेल” “तर” “तुझं माझ्यावर प्रेम असतांना “तु दुसऱ्याशी लग्न करणं” “हे देखील पापच आहे”

आज माझ्याच सावलीला विचारलं मी, का चालते तू माझ्यासोबत.. सावलीने पण हसत उत्तर दिलं, कोण आहे दुसरं तुझ्या सोबत…

सोडुन मला त्याने हसत राहण्यास सांगीतले.....मी पण हसत राहीले... प्रश्न त्याच्या आनंदी राहण्याचा होता.. मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत.... पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत....

एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…

जेव्हा तुम्ही प्रेम करता, तेव्हा तुम्ही दुखावले जाता.. जेव्हा तुम्ही दुखावले जाता तेव्हा तुम्ही द्वेष करता.. जेव्हा तुम्ही द्वेष करता, तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता.. जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही मिस करायला लागता.. आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता…

एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची अंतिम इच्छा . : : : मी जेव्हा मरीन तेव्हा माझी अशी इच्छा आहे कि माझं रक्त तिला दान करण्यात यावं म्हणजे तेव्हा तरी माझं रक्त तिच्या हृदयात जाईल . कि ज्या हृदयापर्यंत मी कधीच पोहचू शकलो नाही

“तुझं लग्न झालं आहे” “तरी” “मला तुझी आठवण येणं” “पाप असेल” “तर” “तुझं माझ्यावर प्रेम असतांना “तु दुसऱ्याशी लग्न करणं” “हे देखील पापच आहे”

आज माझ्याच सावलीला विचारलं मी, का चालते तू माझ्यासोबत.. सावलीने पण हसत उत्तर दिलं, कोण आहे दुसरं तुझ्या सोबत…

सोडुन मला त्याने हसत राहण्यास सांगीतले.....मी पण हसत राहीले... प्रश्न त्याच्या आनंदी राहण्याचा होता.. मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत.... पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत....

एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…