समोरच्यालाच बोलयची ईच्छा नसेल तर आपण कशाला जबरदस्ती करायची माझ्या सोबत बोल म्हणून...
अनेक जण भेटतात, खूप जण आपल्याला जवळ घेतात, आणि दुरावतातही, अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही, सुर्यास्ता नंतर स्वतःची सावलीही दूर जाते, शेवटी आपण एकटेच असतो, आणि सोबत असतात फक्त आठवणी…
प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी.. हिशोब उरलाय तो फक्त, तू दिलेल्या जखमांचा…
मला एक सांग, तु परीक्षा घेत आहेस माझ्या सहनशीलतेची की .... खरोखरच तुला माझी आठवण येत नाही...?
ज्या व्यक्तीसोबत आपली “आयुष्यभर” रहाण्याची “इच्छा” असते, त्या व्यक्तीपासून, दुर जाणे खुप कठीण असते…
जे मी केलं आणि का केलं, ते तुला कधीच समजणार नाही… आणि, समजू पण देणार नाही, पण जे काही केलं ते फक्त तुझ्यासाठीच केलं…
समोरच्यालाच बोलयची ईच्छा नसेल तर आपण कशाला जबरदस्ती करायची माझ्या सोबत बोल म्हणून...
अनेक जण भेटतात, खूप जण आपल्याला जवळ घेतात, आणि दुरावतातही, अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही, सुर्यास्ता नंतर स्वतःची सावलीही दूर जाते, शेवटी आपण एकटेच असतो, आणि सोबत असतात फक्त आठवणी…
प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी.. हिशोब उरलाय तो फक्त, तू दिलेल्या जखमांचा…
मला एक सांग, तु परीक्षा घेत आहेस माझ्या सहनशीलतेची की .... खरोखरच तुला माझी आठवण येत नाही...?
ज्या व्यक्तीसोबत आपली “आयुष्यभर” रहाण्याची “इच्छा” असते, त्या व्यक्तीपासून, दुर जाणे खुप कठीण असते…
जे मी केलं आणि का केलं, ते तुला कधीच समजणार नाही… आणि, समजू पण देणार नाही, पण जे काही केलं ते फक्त तुझ्यासाठीच केलं…