मी फक्त तुला थोडंस ignore केलं होत पण खरच एवढी बदलून जाशील वाटलं नव्हत मला.....
जीवनात प्रेम एकदाच करायचे असते, मन कधी कोणाचे मोडायचे नसते, ज्याने केला भरवसा, त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते…
तू दिलेल्या काही वेदनेमध्ये सुद्धा काही वेगळाच आनंद मिळतो.
जी माणसे प्रेमाची कदर करतात त्यांना कधीच प्रेम मिळत नाही पण जे प्रेमाला timepass समजतात त्यांनाच खर प्रेम करणारी व्यक्ती भेटते...
धोका बघायचा असेल तर कुणावर तरी डोळे बंद करुन विश्वास ठेवुन पहा!
कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही, अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशीबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही…
मी फक्त तुला थोडंस ignore केलं होत पण खरच एवढी बदलून जाशील वाटलं नव्हत मला.....
जीवनात प्रेम एकदाच करायचे असते, मन कधी कोणाचे मोडायचे नसते, ज्याने केला भरवसा, त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते…
तू दिलेल्या काही वेदनेमध्ये सुद्धा काही वेगळाच आनंद मिळतो.
जी माणसे प्रेमाची कदर करतात त्यांना कधीच प्रेम मिळत नाही पण जे प्रेमाला timepass समजतात त्यांनाच खर प्रेम करणारी व्यक्ती भेटते...
धोका बघायचा असेल तर कुणावर तरी डोळे बंद करुन विश्वास ठेवुन पहा!
कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही, अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशीबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही…