2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहित असते, फरक एवढाच आहे की..? झरे वाहतात तळ्यांच्या साठवणीत.. आणि. डोळे वाहतात कुणाच्या तरी आठवणीत....
वाट पाहशील तर आठवण बनून येईन तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन एकदा मनापासून मला आठवून तर बघ तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन!!!!!!!!
आठवण काढू नको म्हणालास तरी ते शक्य आहे का? तुझ्या पासून वेगळं होवून माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का....??? तुझ्या इतक समजून घेणारा मला दुसरा कोणी मिळेल का..??? आणि जरी मिळाला तरी तुझ्या डोळ्यातलं प्रेम मी त्याच्या मध्ये शोधू शकेल का....?? तुझ्या मध्ये मिळणारा आधार तुझी माझ्यासाठी असलेली काळजी ह्या गोष्टी मला दुसर्या मध्ये नाही सापडणार कारण .., तू तो आहेस ज्याच्यासाठी मी जगतेय आणि तू म्हणतोस आठवण काढू नकोस...... तुझी आठवण न काढता माझ्या जगण्याला तरी काही अर्थ असेल का.....?
जीवन मिळते एकाचं वेळी.. मरणं येतं एकाचं वेळी.. प्रेम होतं एकाचं वेळी.. ह्रदय तुटतं एकाचं वेळी.. सर्व काही होतं एकाचं वेळी.. तर तिची आठवण का येते वेळो वेळी.??
का मलाच तुझी इतकी आठवण येते माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते प्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते रोज रात्री निजतांना उचकी गं लागते तुलाही येते आठवण तेव्हा मज कळते प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते हे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते..
आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात..... सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक जण भेटतात.., खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही....... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही........ सूर्यास्तानंतर स्वताःची सावलीही दूर जाते..., शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
आज तीला माझी आठवनं आली नाही . . . विश्वास आहे मला की ती मला कधीचं विसरनार नाही . . . जाऊद्या यार आता बोलायची ईच्छा नाही. . . . . . . झोपतोय मी पण मला झोपचं येत नाही. . .
तु आसपासचं असल्याचा भास अजूनही तसाचं होतो सोबत होतो त्या रम्य क्षणात मी नकळत हरवतो तोडले होते तुझ्यासाठी सार्या जगाशी प्रत्येक नाते पाहतो अजुनही वाट मी तेथेचं सखे फक्त इतकेचं सांग तु कधी येते ?
अजून शोधतो तुला अजूनही हवीस तू जसे जुन्या वहीतले गुलाब मोरपीस तू !.. किती किती स्मरु तुला विसर तुझा पडेच ना जिथे जिथे रिते करा तिथेच साठलीस तू !.. मला अखेर एकदा पुन्हा तुला पहायचे भले करू नको जवळ दुरून फ़क्त दीस तू !..
विसरणार नाही मी तुला, विसरू नकोस तू मला विसरतो का कधी किनारा त्या सागराला लक्षात ठेव या तुझ्या मित्राला . . . . आणि विसरलीस जर मला तर त्याच सागरात फेकीन तुला......
सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही... सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
वाट पाहशील तर आठवण बनून येईन.. तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन.. एकदा मनापासून मला आठवून तर बघ... तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन....!!